Friday, July 8, 2011

१९१० - स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिस बेटाजवळ उडी मारून ब्रिटीश सरकारच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला.
१९५४ - भाक्रा नांगल कालव्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याच्या हस्ते उद्घाटन.
१९५८ - बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात 'दो आंखे बारह हाथ' चित्रपटाचा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून सन्मान.
१९९६ - भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रा. यु.आर.राव यांना द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय 'विक्रम साराभाई पुरस्कार जाहीर'.
२००५ - पंचनाथन मंगेश चंद्रन भारताचा १२ वा ग्रॅंडमास्टर   झाला.  

No comments:

Post a Comment